आमचे गाव निसर्गाच्या कुशीत वसलेले एक सुंदर आणि समृद्ध गाव आहे. येथे हिरवीगार शेती, स्वच्छ रस्ते आणि शांत वातावरण मनाला प्रसन्न करते. गावातील लोक अत्यंत कष्टाळू आणि एकमेकांना मदत करणारे आहेत. शिक्षण, आरोग्य आणि स्वच्छता यांमध्ये आमचे गाव नेहमीच अग्रेसर असते. आधुनिक तंत्रज्ञान आणि पारंपारिक संस्कृती यांचा सुंदर मिलाफ येथे पाहायला मिळतो.
गावाचा सर्वांगीण विकास करणे आणि डिजिटल सेवा घराघरात पोहोचवणे.
स्वच्छ, सुंदर आणि सुशिक्षित गाव घडवणे.
सौ. किरणताई सचिन भोकरे
श्री. पंडितराव शालिग्राम चव्हाण
श्री. प्रशांत श्रीराम हरणे
सौ. प्रांजलीताई सतिश लुंगे
श्री. विशालभाऊ पुंडलिक चौधरी
सौ. बेबीताई किसन भोयर
सौ. उषाताई गोपाल कुरवाडे
सौ. सुनीताताई अमोल कोठाळे
श्री. के. बी.भोयर
श्री. एम.बी. वानखडे